दिनांक
वार
शुक्रवार
वेळ
सायं. 07.00 ते 09.00
कार्यक्रम
परिसंवाद विषय संत साहित्य व समाज परिवर्तन
वक्ते
प्रास्ताविक- ऍड श्रीकांत गोविंद पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान
प्रा. डॉ सदानंद मोरे, माजी अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन, संत तुकारामाचे वंशज
डॉ भावार्थ देखणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, विश्वस्त श्री क्षेत्र आळंदी
ऍड राजेंद्र उमप, अध्यक्ष महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन, विश्वस्त श्री क्षेत्र आळंदी
ह भ प योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त श्री क्षेत्र आळंदी
ह भ प भागवत महाराज साळुंके
ह भ प उमेश महाराज बागडे, विश्वस्त श्री श्री क्षेत्र आळंदी प्रचार प्रमुख